अवकाळीचा कहर झाला आणि वातावरणातील बदलाचा फटका फळ बागायतदार शेतकऱ्यांना बसला. नुकसानीमुळे बागायतदार संकटात सापडला असताना नुकत्याच सुरू झालेल्या गुलाबी थंडीने बागायतदारांना दिलासा दिला आहे. ...
रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड या चार नगरपरिषदा तसेच देवरुख, गुहागर आणि लांजा या तीन नगरपंचायतीसाठी १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली ...
रत्नागिरी : दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागणे एका प्रौढासाठी जीवघेणे ठरल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे ते खरवते मार्गावर घडली. मंगळवारी, (दि.११) ... ...