मुंबईतून रोज लाखो प्रवासी भारताच्या विविध भागांमध्ये पर्यटन आणि कामानिमित रेल्वेसोबतच विमानाने प्रवास करतात. विमान प्रवास जलद असला तरी आता त्याचा गोंधळ सुरू असल्याने रेल्वेकडे प्रवाशांचा कल वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
मध्य रेल्वेचे उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक दीपक शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरवली स्थानक झाले आणि त्या ठिकाणी लोकल थांबा दिल्यास रेल्वे गाड्यांचा परिचालन वेळ वाढेल. ...
नवी मुंबईकरांसाठी केंद्र सरकारने मोठं गिफ्ट दिले आहे. आता नेरुळ -उरण आणि बेलापूर -उरण पर्यंत फेऱ्या वाढवल्या आहेत, याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक्सवर दिली. ...
Nagpur : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता नागपूरसह महाराष्ट्रातील १३ प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहे. ...
याबाबत मिरज रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे रेल्वे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व रेल्वे सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने तपास सुरू केला होता ...