राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Congress Harshwardhan Sapkal: हा विषय केवळ एका काँग्रेस पक्षाचा नाही तर सर्वांचाच आहे. लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...
दमलेले नेते, थकलेला पक्ष अशी सध्या काँग्रेसची स्थिती आहे. त्याची जबाबदारी अर्थातच राहुल गांधी यांच्यावर येते. त्यांचा तात्त्विक संभ्रम अद्याप संपत कसा नाही? ...
Bihar Election 2025 Result: बिहारमध्ये भाजपा नंबर १ चा पक्ष ठरला आहे. देशभरात भाजपा किती राज्यात सत्तेत आहे? आता पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची नजर ‘या’ राज्यांवर असल्याचे म्हटले जात आहे. ...