पुणे : दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या मराठीच्या राष्ट्रीय बातम्या बुधवारपासून आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सुरू करण्यात आल्या. आकाशवाणीच्या इतिहासात राष्ट्रीय बातमीपत्र ... ...
''आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणे म्हणजे जीवनाचे सार्थक झाल्याची भावना वारकरी, भाविकांची असते. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे शासनाने पायी वारीवर निर्बंध आणले आहेत. मात्र या निबंर्धातही प्रत्येक वारकरी, भाविक संत सावता माळी यांच्याप्रमाणे एक ...