मुंबईतील खड्ड्यांची गंभीर दखल थेट सर्वाेच्च न्यायालयाने घेतल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. खड्ड्यांची आकडेवारी व ते बुजविण्याची पद्धत अशी सर्वच माहिती न्यायालयाने मागविल्याने अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. ...
मुंबई व दिल्ली या दोन महानगरांतील जीवघेण्या खड्ड्यांविषयी संताप व्यक्त करतानाच, तिथे किती खड्डे आहेत, याची आकडेवारी द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. ...
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दीड महिन्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांची गंभीर दखल घेत आयुक्त गोविंद बोडके यांनी गुरुवारी बैठक घेतली. ...
बाणेर हा भाग स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. पावसाळ्यामध्ये सर्वच पायाभूत सुविधांचा कस लागत असतो. त्यामुळे स्मार्टसिटीच्या या भागाच्या पायाभूत सुविधेचे धिंडवडे पहिल्याच पावसात निघालेले निदर्शनास आले आहे. ...
सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे रस्ते खड्ड्यात गेले आहेत. घाटकोपर, सायन, जोगेश्वरी, अंधेरी, शहर भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ...
सलग चार दिवस पावसाने झोडपून काढल्यानंतर आता मुंबईकरांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे. चार दिवसांच्या पावसानंतर मुंबई शहरासह उपनगरांतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. ...