गेल्या तीन वर्षांपासून परिसरात कचºयाचा धूर आरोग्याला घातक ठरत असताना एकदाही येथून बाहेर पडणाºया वायूची तपासणी का केली नाही, असा सवाल करत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांना खडेबोल सुनावले. ...
तातडीने तपासणी करून येथील दूषित वायूची माहिती सर्वांना जाहीर करण्याची मागणी केली. यानंतर कॉमन मॅन संघटना आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयानी झूम परिसराची पाहणी केली. ...
केडीएमसीचे आधारवाडी डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपल्याने त्यातील कचरा कल्याण खाडीतील पाण्यात मिसळत आहे. मात्र, यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणाला डम्पिंगऐवजी सरवली एमआयडीसीच खरी जबाबदार आहे. ...
दुसरीकडे वसंतदादा स्मारकस्थळाजवळील मुख्य शेरीनालाही नदीपात्रात मिसळत आहे. या नाल्यातून मोठ्या प्रमाणात दूषित पाणी पात्रात जात आहे. महापालिका प्रशासनाकडून शेरीनाल्याच्या पलीकडेच कर्नाळ रस्त्यावरील जॅकवेलपासून पाण्याचा उपसा केला जातो. ...