Manoj Jarange Patil: विजय वडेट्टीवारांचा मोर्चा ओबीसींचा नव्हे तर काँग्रेसचा असून, हे काम राहुल गांधी यांच्या सांगण्यावरुन सुरू आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. ...
आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नसून, समाजव्यवस्थेतील वंचित आणि दुर्बल घटकांना सामाजिक समता आणि न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलेली तरतूद आहे ...