राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
अजित पवारांच्या पश्चात शहराची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, पवार कुटुंबातील सदस्याला जबाबदारी दिली जाणार की खासदार, आमदार अथवा स्थानिक नेत्यावर विश्वास टाकला जाणार ...
NCP Merger News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचे विलिनीकरण लगेच होईल असे सध्यातरी दिसत नाही. सत्तेत असलेला अजित पवार गट हा त्याबाबत फारसा उत्सुक नसल्याचे दिसत आहे. त्याचवेळी शरद पवार गट मात्र विलिनीकरणाची आशा बाळगून असल्याचे चित्र असले तरी त्यांन ...
विलीनीकरणाबाबत त्यांचा आग्रह होता. त्यामुळे एकदा नव्हे तर ८ ते १० वेळा आमच्यासोबत त्यांच्या बैठका झाल्या. बैठकीचं ठिकाण माझे घरच होते असं जयंत पाटील यांनी म्हटलं. ...
अजितदादांसोबत चर्चा झाली की नाही याचे सत्य समोर आले आहे. जर चर्चा झाली नसती तर आम्ही घड्याळ चिन्हावर का लढतोय, सातारा जिल्ह्याचे उदाहरण घ्या असा दावा शशिकांत शिंदे यांनी म्हटलं. ...
Ajit Pawar Passed Away ''महाराष्ट्राचा गाडा हाकणारा, शेकडो लोकांची कामं करणारा, पहाटेपासून रात्रीपर्यंत फक्त विकासाचाच ध्यास घेणारा, सामान्य माणसासाठी वाऱ्याच्या वेगाने धावणारा पहाडासारखा माणूस एका क्षणात निघून जावा, हे पचवणं अशक्य आहे” ...