कष्टकरी, जनसामान्यांच्या न्यायासाठी आम्ही झटतो आहोत, असा गवगवा करून नक्षलवादी जिल्ह्यात आपले मनसुबे साध्य करीत आहेत. मात्र यातून सामान्यांच्या समस्या सुटण्याऐवजी वाढत आहेत. आजपर्यंत नक्षलवाद्यांनी जिल्ह्यात तब्बल ५३० निष्पाप नागरिकांचा जीव घेतला आहे. ...
उद्योगविरहित जिल्हा अशी या जिल्ह्याची असलेली ओळख पुसून टाकत असताना पर्यटन क्षेत्रात कमलापूर हत्ती कॅम्पचेही नाव राज्यात पोहोचले. त्यातून पर्यटक वाढून रोजगार निर्मिती होत असताना नक्षलवाद्यांना हे पहावले नाही. आदिवासी बांधवांच्या रोजगारावर घाला घालण्या ...
नक्षलवाद्यांनी पीएलजीए सप्ताहाचे औचित्य साधून १ डिसेंबरच्या रात्री काही ठिकाणी झाडे तोडून ठेवली होती. नक्षल सप्ताहाच्या कालावधीत नक्षल्यांकडून हिंसक घटना घडवून आणल्या जातात. त्यामुळे दुर्गम भागात बसफेºया पाठविल्या जात नाही. याची माहिती दुर्गम भागातील ...
नक्षलवादी संघटना पीएलजीए (पिपल्स लिबरेशन गुरिला आर्मी) च्या वर्धापन दिनानिमित्त आजपासून (दि.2) पाळल्या जात असलेल्या विशेष सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत दोघांची हत्या केली. ...