काणकोण तालुक्यातील आगोंद आणि गालजीबाग या किनारपट्टीवरील 18 ठिकाणी कासवांनी आपली अंडी घातल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत वन खात्याने 603 कासवांची पिल्ले पाण्यात सोडली आहेत. ...
जिल्ह्यात गुरुवारी सकाळीच ढगाळ वातावरण निर्माण होऊन अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. सध्या हळद काढणीचा हंगाम सुरु असून शेतकऱ्यांनी हळदीची काढणी करुन शिजवून वाळत घातलेली आहे. मात्र अवकाळी पावसाने शेतकरी हतबल झाले आहेत. ...
जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरत असून पारा ४० अंशांच्या वर चालला आहे. त्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता आहे. उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे अंगाची काहिली होऊ लागली असून चिमुकल्यांना विविध आजारही जडण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हापासून बचावाकरीता काळजी ...
यंदा आधीच दुष्काळी स्थिती असून उन्हाचा पाराही मार्च महिन्यातच ४0 अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे बाष्पीभवनानेही जलसाठ्यांतील पाणी कमी होत असून दुसरीकडे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. ...