जळगाव नेऊर : उन्हाळ्याची चाहूल लागल्याने व आठ दिवसाला कांद्याला पाणी द्यावे लागत आहे, त्यातच विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांचा कांदा आवर्तनाचे वाट पाहत आहे. आवर्तन सुटल्यास हजारो हेक्टरवरील कांद्याला संजीवनी मिळणार असून त्वरित आवर्तन सोडण्याची मागणी ...
इगतपुरी : कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील पंपा सरोवर येथील श्री गजानन महाराजांची तपोभूमी असलेला मंदिर परिसर माउलींच्या प्रकट दिनानिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी खुलून गेला होता. प्रकट दिनानिमित्त भाविकांनी श्रींच्या तपोभूमीचे ...
मनमाड : नुकत्याच झालेल्या ह्यमन की बातह्ण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिसापेक्षाही पाणी महत्त्वाचे असल्याचे सांगून जलसंधारणाबाबत आवाहन केले होते. मात्र, मनमाड शहरातील पाणी गळतीबाबत ज्येष्ठ नागरिक सुविधा संघर्ष समितीच्या वतीने वारंवार तक ...
उमराणे : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उमराणेत दर शनिवारी भरणारा आठवडे बाजार बंद करण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत आठवडे बाजार बंदच राहील अशी माहिती ग्रामपंचायत प्रशासक एस.एस.पवार यांनी दिली आहे. ...
ओझरटाउनशिप : जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्यासाठी अवघ्या काही दिवसांत संकलन करून ३२ लाख १५ हजार ६७८ रुपयांचा निधी समर्पित करण्यात आला. ...
दिंडोरी : शासन व प्रशासन स्तरावर महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलिस पाटील संघाच्या वतीने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ व पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार याविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु शिक्षण विभागाने परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे स्पष्ट केल्याने नाशिक विभागातील नाशिकसह , नंदुरबार, धुळे व ...