स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवरायांनी सगळ्या जाती-धर्मांना सोबत घेऊन केली त्यामुळे स्वराज्यावर कोणा एकाचा अधिकार नाही. जाती-धर्मावरून दंगली पेटविणे हे स्वराज्यात कधीही घडले नाही; मात्र दुर्दैवाने आज आपल्यासमोर घडत आहे. दंगलींमध्ये कोणताही धर्म किंव ...
विवाह समारंभ म्हटला की अत्यंत अफलातून प्रयोग व संकल्पना पाहावयास मिळतात; मात्र काही संकल्पना या समाजाच्या भल्यासाठी राबविल्या जातात. विवाह सोहळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता त्याकडे समाजप्रबोधनाची संधी म्हणून पाहत एका नाशिककर कुटुंबाने समाजप्रबोधन ...
आयुष्यात प्रत्येकाला जडजोडी कराव्याच लागतात. परंतु दिव्यांगाला जाणीवपूर्वक अशा तडजोडी स्वीकारून आयुष्याची वाटचाल करावी लागते. स्वीकारलेल्या जोडीदाराच्या सर्व मर्यादा मान्य करून त्यांच्याबरोबरच संसार करावा लागतो. अशा तडजोडी स्वीकारल्यामुळेच आज इतक्या ...
नाशिक : खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीला खोलीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी (दि़१३) दुपारच्या सुमारास आगर टाकळी परिसरात घडली़ या प्रकरणी संशयित नितीन रमेश क्षीरसागर (३२, रा़ संत गाडगे महाराज वसाहत) विरोधात उपनगर पोलिसांनी गुन्हा द ...
नाशिक : शहरातील दुचाकी चोरल्याप्रकरणी अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत दुचाकीचोरट्यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने जेलरोड परिसरातून अटक केली़ रोहित मोहन जाधव (२१ रा.दसकगाव,जेलरोड) असे या दुचाकीचोराचे नाव असून त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी ...
नाशिक : सातपूर तसेच भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे़ शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेने सातपूर परिसरात तर भद्रकाली पोलिसांनी तिगरानिया कंपनीजवळ अशा दोन ठिकाणच्या जुगार अड्ड्यांवर रविवारी (दि़१३) सायंकाळी छापामारी क ...