शाळा शहरात असो अथवा ग्रामीण भागात जर शिक्षक व समाज प्रतिनिधी कर्तव्याला जागले तर आनंददायी शाळा निर्माण होत असतात. ही संकल्पना मनात ठेवून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये स्मार्ट शाळा तयार करण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी (बीईओ) प्रामुख्याने प्रयत्न करा ...
तीन महिन्यांपूर्वी लग्न करून सासरी आलेल्या नवविवाहितेने हुंड्यासाठी हपापलेल्या सासरच्या मंडळींच्या त्रासापायी आत्महत्या करून जीवन संपविले. चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यामुळे गिट्टीखदान पोलिसांनी नवविवाहितेचा पती आणि त्याचे तीन नातेवाईक अशा चौघ ...
गेल्या दोन आठवड्यापासून रुग्णांची संख्या मंदावली असताना शुक्रवारी रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. तब्बल ४३ रुग्णांची नोंद झाली. आज नोंद झालेले सर्वाधिक रुग्ण नाईक तलाव व बांगलादेश येथील आहेत. येथून १९ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णसंख्या ५०१वर प ...
कोविड-१९ संक्रमण थांबविण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या टप्प्यात लॉकडाऊनची घोषणा केली. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन ३१ मे रोजी संपणार होते. असे असताना नागपुरात शुक्रवारी पुन्हा एका संक्रमणाचा ब्लास्ट झाला. त्यामुळे लॉकडाऊन संपण्याच्या अपेक्षेवर पाणी फेरले आह ...
कळमना ठोक बाजारात आंब्याची आवक वाढल्याने किरकोळमध्ये दर घसरले असून सर्वाधिक विकणारे बैगनफल्ली आंबे ६० रुपये किलो आहेत. दर घसरल्याने खवय्यांना दिलासा मिळाला आहे. ...
जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेतील उत्तम समन्वयाच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णवाढीवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळविले आहे. परंतु आता मान्सून सक्रिय होत आहे. तेव्हा पावसाळा लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेने कोरोनासंदर्भातील उपाययोजनांना गती ...