मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आज कोरोनाच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अलेक्सा ही पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची गुरू बनली आहे. ही गुरू या विद्यार्थ्यांना इंग्रजी, सामान्य ज्ञानाचे धडे मोबाइलच्या माध्यमातून देत असून त्यांना त्या विषयांमध्ये रुची निर्माण करण्यासही मदत करत ...
गुरुवारी मृत झालेल्या व्यक्तीचा पीपीई किट कच-याच्या डब्यात फेकण्यात आल्याची माहिती आहे. स्थानिकांमध्ये अजूनही याबाबत गांभीर्य नसल्याचे उघड झाले आहे. ...
मराठी नाटकांसाठी सुलेखन करत असतानाच त्यांनी मराठी पुस्तके, मासिके आणि दिवाळी अंकांसाठी सुलेखन करायला सुरुवात केली. मराठीतील ‘माहेर’, ‘दीपावली’ या दिवाळी अंकांचे सुलेखन त्यांचे आहे. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या ‘कालनिर्णय’ या दिनदर्शिकेचे सुले ...
आरे कॉलनीच्या रॉयल पंप इस्टेट १६९ या ठिकाणी कोरोनापासून वाचण्यासाठी लोकांना क्वारंटाइन केले जात आहे. मात्र त्यांच्या आरोग्याशीच खेळ खेळण्याचा प्रकार सध्या येथे घडत असल्याचे येथे राहत असलेल्यांचे म्हणणे आहे. ...
कोकणातही शनिवारी सर्वदूर पावसाचे धूमशान सुरू होते. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून नद्या-नाल्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. ...