मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी काही राजकीय मंडळींचे फोन टॅप केल्याचं प्रकरण महाराष्ट्रात खूपच चर्चेचा विषय बनला आहे. तसेच मुंबई Phone Tapping : पोलिसांच्या सायबर सेलने ज्येष्ठ आयपीएस अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल ...