मागील सहादिवसांपासून गोंदियात हे सुरक्षा संच वाटप करण्याचे काम सुरू आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत एकूण १४ हजार ७५ कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्यात आले. १७ हजार ५३९ कामगारांना हे अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्यात आले नाही.आज (दि.५) रोजी ...
विभागीय कार्यालय स्वतंत्र केलीत पण पूरेशी यंत्रणा नाही. अशा परिस्थितीत कामांची गती वाढवणार कशी? अशा शब्दात महानगरपालिकेतील अभियंत्यांनी मंगळवारी आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासमोर आपली गाऱ्हाणी मांडली. ...
कोल्हापूरचा आमदार करायचा, अशी एकवाक्यता हवी. आम्ही जे सांगू ते तुम्ही ऐकले पाहिजे आणि तुम्ही त्याच्याशी बांधील राहिला पाहिजेत, असे आवाहनही मंत्री पाटील यांनी केले. ...
कमालपुरा भागातील शेरअली चौकात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मदरशाच्या देणगीचा हिशेब देत नाही या कारणावरुन झालेल्या हाणामारीत दोन जण जखमी झाले. याप्रकरणी आजी - माजी आमदारांनी समर्थकांसह शहर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. याप्रकरणी शहर पोलिसांत परस्पर ...