दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वी समाज हा फारसा जागृत नव्हता. अंध परंपरा आणि समाजातील अनेक नागरिक काय म्हणतील, या भीतीपोटी विधवेचा पुनर्विवाह करणे म्हणजे यक्ष प्रश्न होता. तोच प्रश्न दोनशे वर्षानंतरही कायम असल्याचे वास्तव सुतार समाज मंचचे जिल्हाध्यक्ष राजे ...
बदलत्या काळानुसार गत तीस ते चाळीस वर्षांपासून अनेक बदल लग्न सोहळ्यात झाल्याचे दिसून येत आहेत. काही वर्षांपूर्वी लग्न सोहळ्याला वऱ्हाड घेऊन जाण्यासाठी बैलगाडीचा वापर केला जायचा; पण बदलत्या काळात जुन्या गोष्टी लुप्त झाल्या. मात्र, जुन्या गोष्टींना उजाळ ...
पूर्वी लग्नस्थळी पोहोचण्यासाठी लग्न मालक व-हाडासाठी बैलगाडीचा वापर करत होते. बदलत्या काळात वेळेची बचत करण्यासाठी वाहनांचा वापर होऊ लागला, त्यामुळे बैलगाडीतून व-हाड घेऊन जाणे दुर्मीळ झाले. ...
९ जुलैपासून महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर उपोषणास बसलेले निखिल तिखे यांनी १९ जुलैचा आपला नियोजित विवाह सोहळा याच ठिकाणी पार पाडण्याचा निर्धार केला. या अजब विवाहाची महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने जोरदार तयारी सुरू केली आहे ...
शहरातील सरस्वती नगरमधील 28 वर्षीय युवक संतोष सुभाष किरनाके याचा विवाह 10 जुलै रोजी पंचवटीवरील श्रीगुरुदेव प्रार्थना मंदिरात सकाळी 11.12 वाजता पार पडला. ...