हा नवरदेव होता यवतमाळचा. तर नवरी होती किन्हाळाची. कोरोनामुळे सर्वत्र गर्दी टाळली जात असताना किन्हाळा गावात मात्र हजार लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याची तयारी झाली होती. त्यासाठी यवतमाळातील तीन-चार वाहनांमध्ये वºहाडी रवाना झाले. ही माहिती गावातील आशा ...
विवाह समारंभ म्हटला की वधू-वरांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण. या क्षणाच्या प्रतीक्षेत वधू, वरासह दोन्ही बाजूंकडील मंडळी असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या विघ्नामुळे रेशीमगाठी जुळण्यास नव्या मुहूर्ताची वाट पहावी लागणार आहे. ...
सामाजिक दायित्वातून कोरोनाबद्दलची जनजागृती करणारे संदेश पाठवून वर-वधू पक्षाच्या मंडळींनी संवेदनशिलतेचा परिचय दिला. ‘गरीबाच्या लग्नाला सतराशेसाठ विघ्न’ अशी एक म्हण प्रचलित आहे. परंतु यावर्षी कोरोनाच्या विघ्नाने गरिब किंवा श्रीमंत असा भेद न करताच सर्वा ...
आजच्या काळात बालविवाह, छे! शक्यच नाही. त्यांचं असं वाटणं म्हणजे निव्वळ गैरसमजच. तो त्यांनी लागलीच दूर करायला हवा. त्याचं कारण असं की, महाशक्ती बनण्याचे स्वप्न बघणाºया, पुरोगामित्वाचे ढोल बजावणाºया या देशात अजूनही बालविवाह होताहेत. ...