मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
CM Devendra Fadnavis First Reaction On Manoj Jarange Patil Decision: मागण्यांची लवकर अंमलबजावणी न झाल्यास मुंबईच्या आंदोलनाची तारीख जाहीर करेन. तेव्हा मुंबई ठप्प होऊ शकते, मुंबईत आंदोलन सुरू केले तर तिथून काही मराठे माघार घेणार नाहीत, असा इशारा मनोज ...
Maratha Reservation Case In Mumbai High Court: सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. ...