मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Manoj Jarange Patil Mumbai Morcha: शिंदे समितीकडे आमच्या मागण्या नाहीत. शिंदे समितीवर आमची नाराजीच नाही, असे सांगत मुंबईत येण्याचा निर्धार पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला. ...
Manoj Jarange Patil Mumbai Morcha: काही झाले तरी मुंबई गाठायचीच, या निर्धाराने राज्यातील अनेक ठिकाणी बैठका घेत मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा समाजाची मोट बांधत आहेत. ...
या माणसाला संविधान कळत नाही. केवळ दादागिरीच्या जोरावर आरक्षण मिळत नाही. संविधानानुसार आरक्षण मिळतं. मात्र, जरांगे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटवू पाहत आहेत ...