मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Maratha agitation: आझाद मैदानातील मनोज जरांगे यांच्या उपोषणादरम्यान परवानगी अटींचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांच्या तीन सहकाऱ्यांचे सोमवारी जबाब नोंदवले. ...
Manoj Jarange Patil News: आझाद मैदानात केलेल्या उपोषणादरम्यान आखून दिलेल्या अटींच्या कथित उल्लंघनाप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या पाच कार्यकर्त्यांना समन्स जारी केले आहे. ...