२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Ajit Pawar: वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा मास्क बंधनकारक केले जाईल का, याबाबत अजित पवार यांनी सरकारचे धोरण स्पष्ट केले. ...