लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
मतदान केंद्रांवरील रुक्ष खोल्यांनी धरले ‘बाळसं’; शहरी भागात १८०, ग्रामीणमध्ये १६५० पाळणाघरे - Marathi News | Ruksha rooms at polling stations hold 'Balas'; 180 in urban areas, 1650 in rural areas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतदान केंद्रांवरील रुक्ष खोल्यांनी धरले ‘बाळसं’; शहरी भागात १८०, ग्रामीणमध्ये १६५० पाळणाघरे

आई मतदान करत असेल तेव्हा तिच्या कडेवरील बालकाचा तितकावेळ सांभाळ करण्यासाठी मतदान केंद्रांवर पाळणाघरांची सुविधा देण्यात येत आहे. ...

कल्याण लोकसभा मतदारसंघात शुक्रवारपासून गृह मतदानाला प्रारंभ; ३२ पथके तैनात  - Marathi News | lok sabha election 2024 home voting begins in kalyan lok sabha constituency from friday 32 teams deployed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकसभा मतदारसंघात शुक्रवारपासून गृह मतदानाला प्रारंभ; ३२ पथके तैनात 

३२ सूक्ष्म निरीक्षक यांची देखील नेमणूक. ...

१९९१ ला झकेरिया-देशमुख यांच्या मतविभागणी झाली, राजीव गांधी प्रचाराला येवूनही कॉँग्रेस पराभूत - Marathi News | Rajiv Gandhi came to campaign but the result of 1991 Aurangabad Lok Sabha was changed due to vote division | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१९९१ ला झकेरिया-देशमुख यांच्या मतविभागणी झाली, राजीव गांधी प्रचाराला येवूनही कॉँग्रेस पराभूत

तेव्हाची निवडणूक आणि आताच्या निवडणुकीत फरक काय? यावर तत्कालीन कॉँग्रेस उमेदवार डॉ. मोहन देशमुख म्हणाले, ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढला टक्का, नेमका कुणाला बसणार धक्का - Marathi News | Narayan Rane or Vinayak Raut, who will benefit from increased voting turnout in Sindhudurg district in the Lok Sabha elections | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढला टक्का, नेमका कुणाला बसणार धक्का

आता प्रतीक्षा निकालाची, तोपर्यंत चर्चांना वेग ...

"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतेय" - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Kumari Selja says double engine goverment did not fulfil its promises | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतेय"

Lok Sabha Elections 2024 Kumari Selja : कुमारी शैलजा भाजपाच्या अशोक तंवर यांच्या विरोधात लढत आहेत. ...

“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp dcm devendra fadnavis replied uddhav thackeray criticism in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस

BJP DCM Devendra Fadnavis News: सध्या उद्धव ठाकरेंचे फिलॉसॉफर आणि गाइड शरद पवार आहेत. ते जे म्हणतील, तेच उद्धव ठाकरे करतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

भाजपा नेते सूरज पाल अम्मू यांचा राजीनामा, पत्राद्वारे सांगितलं कारण.... - Marathi News | Suraj Pal Amu resigns from primary membership of BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेते सूरज पाल अम्मू यांचा राजीनामा, पत्राद्वारे सांगितलं कारण....

Lok Sabha Election 2024 : भाजपाचे उमेदवार पुरुषोत्तम रुपाला यांनी राजपूत समाजाबाबत एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे संतप्त होऊन सूरज पाल अम्मू यांनी भाजपाला राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी - Marathi News | Congress leader Rahul Gandhi has criticized the Prime Minister Narendra Modi-led BJP government over the issue of unemployment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इंडिया'चे सरकार बनतंय; १५ ऑगस्टपर्यंत ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी

येत्या ४ तारखेला इंडिया आघाडीचे सरकार बनत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. ...