Tur Mar Rog : अमरावती जिल्ह्यात सततच्या पावसाने आणि वाढत्या जमिनीतील आर्द्रतेमुळे खरीप पिकांवर संकट ओढावले आहे. तुरीच्या पिकावर 'मर' रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, झाडांची पाने पिवळी पडून सुकू लागली आहेत. काही ठिकाणी झाडे जमिनीवरच वाळत असल्याचे चित्र ...
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, तसेच ग्रामीण विकास मंत्री, शिवराज सिंह चौहान यांनी कृषी क्षेत्राच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एका उच्च-स्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. ...
राज्यात सन २०२५-२६ मध्ये जून ते सप्टेंबर, २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी/पुरस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींची दुरुस्तीची कामे करण्याकरीता अर्थसहाय्य करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. ...
Makka Bajar Bhav : निसर्गाच्या प्रकोपाने आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता बाजारपेठेने आणखी एक घाव दिला आहे. जालना बाजार समितीत मक्याचे दर तब्बल ५० टक्क्यांनी घसरले असून, सोंगणी, मळणी, भाडे सर्व खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात फक्त ७०० रुपये क्व ...
Soybean Harvest : मराठवाड्यात या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. पावसाने सोयाबीन आणि कपाशी पिकांचे मोठे नुकसान केलं असून, आता काढणीच्या काळात उत्पादन घटल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हमीभाव मिळत नसल्याने आणि खर्चही परत ...
E-KYC Problem : शेतकरी पुन्हा प्रशासनाच्या गोंधळात अडकले आहेत. खरीप हंगामात झालेल्या नुकसानीसाठी शासनाने १ हजार ४१८ कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर केला, मात्र केवायसीची अट आडवी आली आहे. शासनाने केवायसी गरजेची नसल्याचे जाहीर केले असले, तरी आदेश न आल्याने ...
ativrushti madat anewari नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मदतीसाठी महसूल विभागाकडून जाहीर करण्यात येत असलेल्या पैसेवारीचा शासनाकडून आधार घेण्यात येतो. ...