ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
mahapur nuksan bharpai ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत अतिवृष्टी, महापुराने झालेले पीक नुकसान तसेच जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांच्या १५ लाख ४० हजार २५० शेतकरी खात्यांसाठी १,६३६ कोटी ८२ लाख रुपये मंजूर झाले. ...
Pik Vima Yojana : खरिप हंगामातील पीक नुकसानीनंतर करण्यात आलेले पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले असून त्याचा अहवाल शासन आणि पीक विमा कंपनीकडे सादर करण्यात आला आहे. कोणताही आक्षेप नसतानाही अमरावती जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा परतावा मिळालेल ...
खरीप हंगाम २०२४-२५ अंतर्गत शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व मका, ज्वारी, यांसह भरड धान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
अवघ्या चार महिन्यांच्या या पिकामध्ये साखर व रसाचे प्रमाण आहे. देशातील इथेनॉल निर्मिती क्षेत्रामध्ये क्रांतीची क्षमता असलेल्या गोड ज्वारीला उद्योग जगताच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. ...
Rabi Crops Boost : काटेपूर्णा धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने महान परिसरासह कालव्याच्या काठावरील गावांमध्ये शेतीला नवसंजीवनी मिळाली आहे. गहू, हरभरा यांसह विविध पिके जोमात वाढत असून, विहिरी व बोअरवेल्सची पातळी वाढल्याने शेतकऱ्यांच ...