भारताला घेरण्यासाठी चीनने नवे खतरनाक कारस्थान आखले आहे. जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये भारताची कोंडी करण्यासाठी चीनने पाकिस्तानकडे आपला मोर्चा वळवला आहे. ...
कलम ३७० रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयाला ५ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यापार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये अस्वस्थता पसरवण्याचा डाव पाकिस्तानकडून खेळला जात आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संकटात दिलासादायक माहिती मिळत आहेत. तर काही ठिकाणी धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. अशातच आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...
पुढच्या महिन्यात माझ्या मुलीचे लग्न होणार आहे. आमच्यावर दया करा देवासाठी बाहेर या. मी हे घर खूप मेहनतीने बांधले आहे. ते उद्ध्वस्त करू नका. माझ्या आयुष्याची सर्व जमापुंजी खर्च करून हे घर बांधले आहे. अशी हृदय पिळवटून टाकणारी विनवणी एका मुलीच्या आई - वड ...