Terror Attack In India: मागील तीन वर्षांत देशभरात एकूण १,०३४ दहशतवादी हल्ले झाले व यामध्ये १७७ जवान शहीद झाले. यातील १,०३३ हल्ले जम्मू-काश्मीरमध्ये झाले, तर एक हल्ला दिल्लीत झाला. ...
काश्मिरी तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी रांची पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ...
सारा बेगम यांची अवस्था पाहून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुढे येत त्यांच्याजवळ जाऊन त्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केला. त्यानंतर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही सारा बेगम यांना धीर देण्याचा प्रयत्न केला ...
India vs Pakistan: काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचे कंबरडं मोडलं आहे. लष्कराच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये अनेक दहशतवादी कंठस्नान झाले ...