Nirbhaya Case : अल्पवयीन आरोपीला सोडण्यात येऊ नये यासाठी त्याच्या सुटकेच्या दिवशी म्हणजेच २० डिसेंबर २०१५ रोजी दिल्लीच्या महिला आयोगाने ही सुटका रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ...
आशिष परदेशी याला बुधवार (दि.१८ )रोजी चामुंडा माता मंदिर येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. पोलीस हवालदार गणेश साळुंके,पोलिस कर्मचारी राकेश खुनवे, सागर घोरपडे, राठोड यांच्या पथकाने सापळा रचून तलवारीसह ताब्यात घेतले. ...
सध्या राज्यातील ६० कारागृहांची बंदी क्षमता २४ हजार आहे. परंतु, त्यात जवळपास ३८ हजार बंदी आहेत. त्यात शिक्षा भोगत असलेले केवळ साडेआठ हजार कैदी आहेत़ ...