करदन तालुक्यात कोरड्या झालेल्या दानापूर येथील जुई व धामणा धरणातील गाळ काढून तो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पुढाकार घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या ...
मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत जालना जिल्ह्याला सहा हजार शेततळे निर्मितीचे उद्दिष्ट दिले होते. परंतु त्यापेक्षा जास्त कामे जिल्ह्यात झाल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे. ...
शिरपूर जैन (वाशिम) : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अस्तित्वात आलेल्या मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय होत आहे. या ठिकाणी चौकीदार नसल्याने कुठलाही व्यक्ती पाणी सोडत आहे. ...
यावर्षीच्या पावसाळी हंगामात समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यात प्रकल्पांचा पाणीसाठा वाढला नाही़ सद्यस्थितीला येलदरीसह २० प्रकल्पांनी तळ गाठल्याने टंचाईचे संकट अधिकच गंभीर झाले आहे़ पुढील वर्षीच्या जुलै महिन्यापर्यंत पावसाची शक्यता नसल्याने याच पाणी ...
औरंगाबाद : निळवंडेतून जायकवाडीसाठी येणारे पाणी पुनदगावनंतर अखेर सोमवारी मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावले. मधमेश्वर बंधाºयातून ४५९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. विसर्ग अंत्यत कमी असल्याने पाण्याचा प्रवाहदेखील अतिशय संथ अस ...
औरंगाबाद : निळवंडेतून जायकवाडीसाठी येणारे पाणी पुनदगावपर्यंत पोहोचले आहे. पाणी अडविण्याचा प्रकार थांबला असून जायकवाडीत धरणातील पाणीसाठ्यात सोमवारपासून वाढ होईल,अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे देण्यात आली. त्यामुळे जायकवाडीत पाणीसाठा किती ...
वाळूज महानगर : धामोरी-शिवपूर कोल्हापुरी बंधाºयाच्या प्रस्तावातील त्रुटी दूर करण्यात न आल्योन हा प्रकल्प रखडला आहे. त्यामुळे शेंदूरवादा परिसरातील शेतकºयांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे. या बंधाºयाचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्यात यावा, या मागणीसाठी शेत ...
बुलडाणा: जिल्ह्यातील ९१ प्रकल्पांमध्ये अवघा १४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ...