जिल्ह्यातील अर्थकारण प्रामुख्याने शेतीवरच निर्भर आहे. त्यामुळे शेतीच्या दीर्घकालीन उन्नतीसाठी सिंचनाची शाश्वत व्यवस्था म्हणून लघु, मध्यम व मोठ्या सिंचन प्रकल्पांशिवाय अन्य पर्याय नाही. याच कारणांमुळे माजी मालगुजारी तलाव शासनाने ताब्यात घेतल्या. १९१८ ...
जिल्ह्यात जून व जुलै महिन्यात पावसाने दडी मारून सर्वांच्या तोंडचे पाणी पळवून दिले होते. मात्र ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याला पाणीदार करून सर्वांनाच खूश करून टाकले. ऑगस्ट महिन्यातील पावसाने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असतानाच प्रामुख्याने शेतकऱ्यांनाह ...
लाखांदूर तालुक्यातील परसोडी/नाग येथे सन २०१९-२० मध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बंधारे दुरुस्ती काम मंजूर करण्यात आले होते. सदर काम परसोडी-आथली या ओढ्यावर दोन ठिकाणी गत दोन महिन्यापूर्वी करण्यात आले होते. अंदाजपत्रकानुसार या दुरुस्ती बांधकामाअंतर्गत ...
यावर्षी सुरूवातीला अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळेच रोवणीची कामे रखडली होती. शेतकरी चिंतेत पडला असतानाच १० दिवसांपूर्वी राज्यभरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कमी पडलेल्या पावसाची कसर भरून निघाली आहे. २३ ऑगस्टपर्यंत जिल्हाभरात ९५५.२ मिमी पाऊ ...
गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने व विविध उद्योगांसाठी वनकायदा आडवा येत असल्याने अनेक योजना व प्रकल्प निर्मितीस अडचणी आहेत. त्यात वैनगंगा नदीवर पूर्ण झालेल्या चिचडोह बॅरेजच्या पाणी साठ्यातून तळोधी उपसा सिंचन योजना कार्यान्वित होत आहे. या प्रकल्पास ...
सदर काम लाखांदूर तालुक्यातील परसोडी-नाग-आथली या ओढ्यावर शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आले. या दुरुस्ती कामासाठी शासनाने प्रत्यकी सुमारे १२ लक्ष १८ हजार ४६१ रूपयांचा निधी मंजुर केला. मात्र सदर दुरुस्ती कामात अभियंता व कंत्राटदाराने संगनमतान ...
केंद्र व राज्य शासनाने ठिंबक सिंचन योजना राबविण्यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याअंतर्गत सूक्ष्म सिंचन संच उत्पादक व संबंधित कंपनीचे पुरवठादार विक्री करीत असलेल्या प्रत्येक जिल्ह्यात विक्रीपश्चात सेवा शेतकऱ्यांना देण्यासाठी केंद्र उघ ...