ग्रंथ हा असा खजिना आहे की, ज्याच्यामुळे वाचक समृद्ध होतो. तसेच ग्रंथ मानवी आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात. त्यामुळे ग्रंथ हेच खरे गुरू असल्याचे म्हटले जाते. परंतु सध्याच्या व्हॉट्सअॅप आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडियामुळे ग्रंथांऐवजी मोबाइल, इंटर ...
अल्पावधीतच लोकप्रिय झालेले टिकटॉक अॅप अचानक बंद झाल्यामुळे हे अॅप ज्यांच्याकडे नाही, त्यांची उत्सुकता अजूनच वाढली आहे. औरंगाबादकर तरुणाईही या निर्णयामुळे काही प्रमाणात नाराज झाली आहे. कला क्षेत्रातील तरुणाईला आपली कला सादर करण्यासाठी हे अॅप फारच उ ...
आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात माणसं स्वमग्न होत चालली आहेत. कुठेही सार्वजनिक ठिकाणी तुम्ही जा. तुम्हाला माणसं व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकमध्ये गुंतलेली दिसतातच. ...