भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
दुबई एअर शोमध्ये भारताचे स्वदेशी बनावटीचे तेजस Mk1 लढाऊ विमान कोसळून विंग कमांडर नमन स्याल शहीद झाल्यामुळे, या महत्त्वाकांक्षी विमानाची किंमत आणि तांत्रिक वैशिष्ट्ये पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आली आहेत. ...
दुबई एअर शो २०२५ मध्ये तेजस लढाऊ विमान कोसळले, त्यात विंग कमांडर नमांश सियाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संरक्षण तज्ज्ञ कॅप्टन अनिल गौर (निवृत्त) यांना वैमानिकाने नियंत्रण गमावल्याचा संशय आहे. कॉकपिट डेटावरून अपघाताचे नेमके कारण कळेल. ...