भारत अनेक रंगांची भूमी आहे. विविध भौगोलिक क्षेत्रांमुळे, आपल्याला संपूर्ण देशात सर्व प्रकारचे रंग पाहायला मिळतात. त्यामध्ये दर महिन्याला काही ना काही उत्सव चालू असतो. अनेक प्रवाश्यांना शांत, निर्जन ठिकाणी विश्रांती घेण्यास आवडत असलं तरी असेही लोक आहे ...
व्हिसा-रहित प्रवेश केवळ आपला प्रवास स्वस्त करत नाही तर सोपा देखील करतं. भारतीयांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय प्रवासी गंतव्ये आशियामध्येच आहेत. थायलंड, मालदीव, नेपाळ, इंडोनेशिया, भूतान, मॉरिशस आणि श्रीलंका यासारख्या लोकप्रिय स्थाने एकतर व्हिसा-रहित किंवा व ...
संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) भारतातील 35 जागतिक वारसा स्थळांना मान्यता दिली आहे. युनेस्कोने 15 जुलै, 2016 रोजी नालंदा महाविहारा किंवा बिहारच्या जुन्या नालंदा विद्यापीठाला जागतिक वारसा स्थळ म्हणून त्याची नोंद के ...