दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी ८.२% वेगाने वाढला. ग्रामीण मागणी, सरकारी खर्च आणि मजबूत उत्पादन क्षेत्रामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी ताकद मिळाली आहे. ...
आपल्याच मर्जीचे अन्य प्रशिक्षक, हर्षित राणासारख्या खेळाडूंवर सतत मेहेरबानी यासह सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे संघात केवळ ऑलराऊंडर खेळवण्याचा अट्टाहास. ...
ज्या देशाचा कट्टरता आणि अल्पसंख्यांकांवर दडपशाही करण्याचा मोठा इतिहास आहे, त्यांना दुसऱ्यांना उपदेश देण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, अशा शब्दांत भारत सरकारने पाकिस्तानला फटकारले आहे. ...