बांगलादेशचे धोके भारतासाठी चिंतेचे कारण आहेत, पण सिलिगुडी कॉरिडॉर अभेद्य आहे. भारताने ते एका अजिंक्य किल्ल्यामध्ये बदलले आहे. चीन आणि पाकिस्तानच्या मदतीनेही कोणीही त्याला हात लावू शकत नाही. ...
India and China: भारताने चीनमधून आयात होणाऱ्या काही स्टील उत्पादनांवर पाच वर्षांचा अँटी-डंपिंग ड्युटी जाहीर केला आहे, ज्यामुळे देशांतर्गत उद्योगांना फायदा होईल. ...
संयुक्त लष्करी सराव, प्रशिक्षण आणि क्षमता-निर्मिती उपक्रमांचा विचार करण्याच्या त्यांच्या निर्णयातून दोन्ही देशांच्या लष्करी-स्तरीय संबंधांमध्ये मोठा बदल दिसून येतो. ...
चांगल्या आयुष्याच्या शोधात परदेशी जाणे ही आता केवळ गरज उरली नसून ती एक फॅशन किंवा गरज बनत चालली आहे. उच्चशिक्षितांचे मोठ्या प्रमाणात परदेशात पलायन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
भारतीय समुदायासोबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ही सभा भारताच्या 'विविधतेत एकता' या भावनेचे प्रतीक आहे. भारत-ओमान मैत्री पर्व हे दोन्ही देशांमधील स्थायी मैत्रीचे प्रतीक असून भारतीय समुदाय या नात्याला अधिक घट्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे." ...