या घटनेसंदर्भात बोलताना, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल म्हणाले, "हिंदू आणि बौद्ध देवतांना संपूर्ण प्रदेशात अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूजले जाते आणि हा आपल्या सामायिक सभ्यतेचा वारसा आहे. प्रादेशिक वादांमुळे, जेव्हा अशी कृत ...
"प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) कमी झालेल्या तणावाचा फायदा घेत, भारतासोबचे द्विपक्षीय संबंध स्थीर करण्याची चीनची इच्छा आहे. तर भारत-अमेरिका संबंध आणखी मजूबत होण्यापासून रोखायचा त्याचा प्रयत्न आहे. या दाव्याचा चीनने तीव्र शब्दांत निषेध केला आहे." ...
तारिक रहमान यांनी स्वतःला जमातपासून दूर केले आहे, त्यांनी युनूस सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले असून 'बांगलादेश फर्स्ट' धोरणाचे समर्थन केले आहे. ...