बिहारमधील मुलींच्या हत्याकांडानिमित्ताने निवारागृहे, मुलींची वसतिगृहे, आश्रमशाळा फारशी सुरक्षित नसल्याचे वास्तव पुन्हा समोर आले. ‘बेटी बचाओ’चा नारा दिला जात असताना त्यांच्या वाट्याला आलेले हे नष्टचर्य थांबविणार कोण? ...
दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भिक्ष वाढत आहे. याला कारण म्हणजे कमी होत चाललेला पाऊस, मोठ्या प्रमाणात जमिनीतून होणारा पाण्याचा उपसा, वाढता पाण्याचा वापर व पाण्याचा अपव्यय. ...
भारतीय अर्थव्यवस्था संरचनात्मक संकटाच्या दिशेने प्रवास करीत असल्याचा गंभीर इशारा पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य रथीन रॉय यांनी दिला आहे. ...
विरोधकांनी एअर स्ट्राईकवर संशय घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र भारताच्या या एअर स्ट्राईकबाबत इटलीतील एका शोध पत्रकाराने नवीन खुलासा समोर आणला आहे. ...
उच्च आयात कर, अतिप्रतिबंधात्मक प्रवेश अडथळे आणि सहन करावी लागणारी व्यापारातील तूट याबद्दल अमेरिकेचे वाणिज्यमंत्री विल्बर रॉस यांनी भारतावर टीकास्त्र सोडले. ...