काश्मीरच्या संदर्भात नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या आणि संसदेने मंजूर केलेल्या निर्णयांना माझा संपूर्ण पाठिंबा आहे. गेली तीन दशके काश्मीर खोरे धुमसत असून तेथे शांतता प्रस्थापित करण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत. यामुळे काही तरी मोठे पाऊल उचलले जाण् ...
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अखेर राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीच्या (नाडा) नियंत्रणाखाली येण्याचे मान्य केले, पण याच्या पूर्ण प्रभावाखाली येण्याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहेत. ...
नवीन मोटार वाहन कायदा नुकताच मंजूर करण्यात आला आहे. त्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. याबाबत वाहतूकतज्ज्ञ रणजीत गाडगीळ यांच्याशी साधलेला संवाद... ...
भारतात आतापर्यंत अनेक महापुरुषांनी धर्माच्या नवनवीन संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु आज भारतीयांसाठी संविधान हाच धर्म असल्याचे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले. ...
नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याचा घेतलेला निर्णय खरोखरच धाडसी आणि ऐतिहासिक आहे. ...