लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर? - Marathi News | Now neither LoC nor UN principles What is the Shimla Agreement, which Pakistan is threatening to cancel Who will benefit | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?

Shimla Agreement-1972 Explain in Marathi: १९७१ च्या युद्धात पाकिस्तानच्या दारुण पराभवानंतर शिमला करार झाला होता. याच युद्धात बांगलादेशची निर्मिती झाली होती... ...

चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात - Marathi News | BSF jawan accidentally crossed the zero line and reached Pakistani border Pak Rangers captured him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात

चुकून पाकिस्तानात घुसलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला पाक रेंजर्सनी ताब्यात घेतले आहे. ...

"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान - Marathi News | "Pahalgam attack was a conspiracy, the script was already written", RJD leader's controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’

Pahalgam Terror Attack: राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे निकटवर्तीय असलेल्या शक्ती सिंह यांनी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावरून एक सनसनाटी आणि वादग्रस्त विधान केलं आहे.  ...

"प्रत्येक थेंब आमचाच, आम्ही पूर्ण ताकदीने..."; भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तान बरळला - Marathi News | Frustrated Pakistan calls India suspension of Indus Water Treaty water warfare | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"प्रत्येक थेंब आमचाच, आम्ही पूर्ण ताकदीने..."; भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तान बरळला

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू करारावर स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानाने आरोप सुरु केले आहेत. ...

पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच... - Marathi News | Pahalgam Attack: 'Holding water is like war', Pakistan closes its airspace, trade to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

Pakistan Closes Airspace, Bans Trade: भारताने सिंधू नदीचे पाणी रोखले आहे. पाकिस्तानने भारताच्या या पावलाला कसे तोंड द्यायचे यासाठी एनएससीची बैठक बोलविली होती. या बैठकीत पाकिस्तानने दोन निर्णय घेतले आहेत.  ...

जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी - Marathi News | Pahalgam Terror Attack Updates Indian Navy latest indigenous guided missile destroyer INS Surat successfully tested sea skimming target marking Pakistan terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जबरदस्त! पाकिस्तानने घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी

Indian Navy Destroyer Missile Test INS Surat: भारताने कठोर पावलं उचलताच पाकिस्तानने अरबी समुद्रात केली होती मिसाइल चाचणीची घोषणा ...

भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट' - Marathi News | After Pahalgam attack Pakistan to test surface-to-surface missile off Karachi coast after India downgrades ties | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'

Pakistan Missile Test Announcement, Pahalgam Terror Attack: जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची अधिसूचना केली जारी ...

पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन    - Marathi News | Pahalgam Terror Attack: What action will be taken if Pakistani citizens do not leave India within 48 hours? This is the action plan of the intelligence agencies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४८ तासांत भारत न सोडल्यास पाकिस्तानींवर काय कारवाई होणार? असा आहे ॲक्शन प्लॅन   

Pahalgam Terror Attack: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या भारतात वास्तव्य करून असलेल्या नागरिकांना ४८ तासांमध्ये देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यावरून सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. ...