अल्पसंख्याकांवरील हिंसाचारामुळे, दीपू चंद्र दास आणि अमृत मंडल यांच्या हत्येमुळे बांगलादेशातील हिंदू नागरिक घाबरले आहेत. छळापासून वाचण्यासाठी ते भारताकडे सीमा उघडण्याची विनंती करत आहेत. रंगपूर, ढाका आणि मैमनसिंगमधील हिंदूंनी त्यांची व्यथा व्यक्त केली ...
United State News: अमेरिकेतील एका पत्रकाराने अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांना एक इशारा दिला आहे. २०२६ मध्ये भारतीय वंशाचे लोक आणि हिंदू मंदिरांना लक्ष्य करून हल्ले होऊ शकतात, असा इशारा अमेरिकन पत्रकार मॅट फॉर्नी याने दिला आहे. ...