२०१० ते २०२५ या १५ वर्षांत सामान्य नागरिकांच्या जीवनावश्यक खर्चात मोठी वाढ झाली आहे. दूध, भाडे आणि इंटरनेटपासून ते विमानभाड्यापर्यंत सर्वच सेवांचे दर आकाशाला भिडले आहेत. यामुळे खिशावरचा ताण सतत वाढत चालला आहे. ...
Kabaddi News:नियोजनबद्ध आणि सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना भारतीय महिला संघाने अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात सोमवारी चायनीज तैपईला ३५-२८ असे नमवले आणि दुसऱ्यांदा कबड्डी विश्वचषक पटकावला. महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धेचे हे दुसरे सत्र होते आणि दोन् ...