ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
ICC T20 World Cup 2026: बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आज आयसीसीकडे धाव घेत सुरक्षेच्या कारणास्तव आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतामध्ये खेळण्यास असमर्थता दर्शवत आपल्या सामन्यांचं ठिकाण बदलण्याची विनंती केली आहे. ...
Pakistan Taimoor Cruise Missile: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध हे कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. दरम्यान, भारताला डिवचण्यासाठी पाकिस्तानने ३ जानेवारी रोजी स्वदेशी बनावटीच्या तैमूर या हवेतून मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घ ...
भारत एकेकाळी व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलाचा मोठा आयातदार होता. भारत दररोज ४ लाख बॅरलपेक्षा जास्त तेल आयात करत असे. परंतु २०२० पासून ही परिस्थिती बिकट झाली ...
स्वसंरक्षणार्थ, संतोष भाभू आणि इतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार केला. यात तीन जण जागीच ठार झाले, तर अनेक जण जखमी झाले. जखमींपैकी एकाचा नंतर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...