India vs Australia: भारतीय संघाने सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 358 धावा केल्या. पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, कर्णधार विराट कोहली आणि हनुमा विहारी यांनी अर्धशतक झळकावत कसोटी संघासाठी दावेदारी सांगितली. ...
कसोटी मालिकेत भारतीय संघ विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि स्टीव्हन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत भारताला ही मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे, असे बऱ्याच जणांनी म्हटले आहे. ...
India vs Australia : भारतीय संघाच्या सराव सामन्यातील पहिल्या तीन-चार तासांचा खेळ पावसाने वाया घालवला. पाऊस न थांबल्याने पहिल्या दिवसाचा खेळच झाला नाही. ...