भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ सध्याच्या घडीला सराव करत आहेत. 2014 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. ...
India vs Australia 1st Test: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी 12 जणांचा भारतीय चमू जाहीर केला. पण... ...
India vs Australia Test: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरूवारपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी अंतिम 12 खेळाडूंची घोषणा केली आहे. ...
सरावानंतर भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची पत्रकार परिषद झाली. यामध्ये आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये जय-पराजयाचा विचार करणार नाही, असे मत अजिंक्यने व्यक्त केले आहे. ...