लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय? - Marathi News | Sardar Ayaz Sadiq, Speaker of the National Assembly of Pakistan, met Indian External Affairs Minister S. Jaishankar in Dhaka | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?

या कार्यक्रमात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे तिथे उपस्थित असणाऱ्या पाकिस्तानच्या काही नेत्यांनाही भेटले. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का? - Marathi News | When will India become the third largest economy is Pakistan included in the top 10 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?

Indian Economy News: भारताची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असून, आता ती जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. ...

2026 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता; अमेरिकन थिंक टँकचा धक्कादायक दावा - Marathi News | India-Pakistan US Think Tank CFR Predicts India-Pakistan Military Conflict in 2026 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :2026 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता; अमेरिकन थिंक टँकचा धक्कादायक दावा

थिंक टॅंकच्या अहवालानुसार, या संभाव्य संघर्षामागे जम्मू-काश्मीरमध्ये वाढणाऱ्या दहशतवादी कारवाया हे प्रमुख कारण असू शकते. ...

उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला... - Marathi News | Osman Hadi Murder Case: Bangladesh faces backlash in Usman Hadi murder case; killer Faisal Karim Masud found in Dubai, not India... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...

Osman Hadi Murder Case: बांगलादेशात विद्यार्थी आंदोलकांचा नेता, भारतविरोधी उस्मान हादी याची हत्या झाली होती. बांगलादेशमध्ये भारतानेच हे कृत्य केल्याचे आरोप होत होते. ...

भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा - Marathi News | India is the fourth largest economy in the world; it has surpassed Japan; official announcement by the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा

आगामी अडीच ते तीन वर्षात भारत जर्मनीलाही मागे टाकेल, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे... ...

व्लादिमीर पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याच्या दाव्यांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | PM Modi's first reaction to claims of attack on Vladimir Putin's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्लादिमीर पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याच्या दाव्यांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याच्या बातमीने जगभरात खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी शांततेचे आवाहन केले आहे आणि पुतिन यांच्या कायमस्वरूपी निवासस्थानावरील हल्ल्याबद् ...

'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली... - Marathi News | China gets angry over 'Battle of Galwan' teaser; says, 'Indian army crossed the border first | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...

गलवान तणावावर आता एक चित्रपट येत आहे. यावरुन आता चीन संतापला आहे. चीनने आता "बॅटल ऑफ गलवान" या चित्रपटातील तथ्ये नाकारण्यास सुरुवात केली आहे. ग्लोबल टाईम्स या चिनी वृत्तपत्राने म्हटले आहे की, भारतीय सैनिकांनी प्रथम सीमा ओलांडली. ...

शिडांत वारे घेऊन ‘कौंडिण्य’ ओमानकडे रवाना; १५ दिवसांत १८ नौसैनिक पार करतील १,४०० किमी अंतर  - Marathi News | 'Kaundinya' leaves for Oman with strong winds; 18 sailors will cover a distance of 1,400 km in 15 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिडांत वारे घेऊन ‘कौंडिण्य’ ओमानकडे रवाना; १५ दिवसांत १८ नौसैनिक पार करतील १,४०० किमी अंतर 

ओमान हा देश निवडण्यामागे कारण असे की, प्राचीन भारताचा समुद्री व्यापार ओमानमार्गे पश्चिम आशियाकडे होत असे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या जहाजाच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या. ...