अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील एजाज नदाफ याला २६ जानेवारी २०१८ रोजी भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या हस्ते बालशौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते़ ...
रमाई आवास योजनेंतर्गत शहरात १६०० घरकुलांना मंजुरी दिली असली तरी वाळू उपलब्ध नसल्याने केवळ ३६२ घरकुलं अंतिम टप्प्यात पोहचली आहेत. उर्वरित घरकुलांसाठी वाळूची अडचण सतावत असून महापालिकेचे उद्दिष्ट यावर्षी रखडले आहे. ...