शहरांमध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोरपणे होऊ लागल्याने तसेच कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आल्याने गेल्या आठ-दहा दिवसांत शहरांकडून गावांकडे स्थलांतर वाढले. ...
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालय ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे ऐन परीक्षा काळात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्र म मागे राहू नये, शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कळवण शहरातील आरकेएम माध्यमिक व उच्च माध्यमिक वि ...
ओसी मिळविण्यापूर्वी प्रकल्पाची जाहिरात, घरांची विक्री विकासकाने केली नसेल तर महारेराकडे नोंदणीची गरज नाही, असे स्पष्ट करत महारेराचे अध्यक्ष गौतम चटर्जी यांनी या प्रकल्पांतील मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारांचा मार्ग मोकळा केला. ...