राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
अकोला: वर्तमानासोबतच येत्या काळात वातावरणात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी ग्रामविकास विभागाने ‘क्लायमेट प्रूफ व्हिलेज’ निर्मितीवर भर देण्याची तयारी सुरू केली आहे. ...
अतिदुर्गम नक्षलग्रस्त क्षेत्र असलेल्या म्हैसुली/बोंडे या ग्रामपंचायतमध्ये कार्यरत ग्रामसेवक एस.एस.सीरसाम ग्रामसभेच्या व इतर दिवशी गैरहजर राहत असल्याने गावातील विकास कामे खोळंबली होती. ...
१५ मार्च रोजी जागतिक ग्राहकदिन साजरा केला जातो. यानिमित्ताने लोकमतने विशेषज्ञांशी चर्चा केली. या चर्चेत सर्वांनीच शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीवर भर दिला. शेतकऱ्यांसाठी शेतकरी हमी योजना राबविली गेली पाहिजे, याकडेही या विशेषज्ञांनी लक्ष वेधले. ...
इगतपुरी : तालुक्यातील कुर्णोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच विलास जोशी यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला आहे. विशेष म्हणजे अविश्वास ठरावाच्या सभेच्या दिवशीच (सोमवार दि़१२) उपसरपंच विलास जोशी यांचा विवाह असल्याने लग्न की सभा असा तांत्रिक पेच उपस्थित झाला हो ...
वाशिम: आमच गाव, आमचा विकास या अभियानांतर्गत १३ मार्च रोजी मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील ग्रामपंचायत कार्यालयात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...
सांसद आदर्श ग्रामच्या माध्यमातून कोट्यवधींची विकासकामे करण्यास सहकार्य करणारे, १४व्या वित्त आयोगाचा आराखडा तसेच सांसद योजनांचा आराखडा तयार करणारे ग्रामसेवक पुंडलिक म्हस्के यांच्याविरोधात राजकीय षड्यंत्र रचून तक्रारी केल्या जात आहेत. ...