राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
तालुक्यातील सिर्सी, वडधा, नरचुली व पळसगाव या चार ग्रामपंचायतीचे क्षेत्रफळ आकाराने मोठे असून अनेक गावे या ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहे. ग्रा.पं.चा कारभार सांभाळणे सोयीचे व्हावे व नागरिकांनाही सुलभ व्हावे, यासाठी या चार ग्रामपंचायतीचे विभाजन करून नव् ...
जिल्ह्याातील ५४६ ग्रामपंचायतींना सहा लाख ६०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. असे असताना मात्र या ग्रामपंचायतींनी वृक्षारोपणासाठी अद्याप फक्त एक लाख नऊ हजार ५०५ खड्डे खोदून ठेवले आहेत. ...
नाशिक तालुक्यातील जलालपूर व महादेवपूर या दोन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी प्रथमच जनतेतून थेट निवडणूक घेण्यात आल्याने दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी अत्यंत चुरशीची लढत झाली. यात जलालपूरच्या सरपंचपदी हिराबाई भगवान गभाले यांची, तर महादेवपूरच् ...
जिल्ह्यात कळवण, सटाणा, चांदवड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील काही ग्रामपंचायतीत मतदारांनी प्रस्थापिताना झुगारत नवोदिताना संधी दिली, तर काही ठिकाणी विद्यमानांच्याच हाती पुन्हा सत्तेची चावी दिली. कळवण तालुक्यात सरपंचासह सदस्यपदावर नवोदिताना संधी म ...
किन्ही रोकडे येथे अमीर खॉ अलियार खॉ तर चिखलागड येथे तारासिंग राठोड विजयी झाले असून, उर्वरीत १८ ठिकाणी कुणाचाही उमेदवारी अर्जच नसल्याने सदर पदे रिक्त राहिली. ...
राज्यातील विविध ३१ जिल्ह्यांतील ५६१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व १७४ ग्रामपंचायतीमधील २३७ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ८२ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी रविवारी दिली. ...