राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
वाशिम - १५ आॅगस्ट रोजी होणाºया ग्रामसभेत नियोजित विषयांप्रमाणेच प्रमुख १२ मुद्यांवर विशेष चर्चा करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी गटविकास अधिकाºयांसह ग्रामसेवकांना दिल्या. ...
विल्होळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत हळूहळू पाय रोवू पाहणाऱ्या भंगार बाजारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा तसेच पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून भंगार बाजारातील दुकानांना तत्काळ नोटिसा देऊन त्या हटविण्याचे तसेच यापुढे भंगार दुकानदारांना ग्रामपंचायत ...
वाशिम -प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत प्रपत्र-ड च्या तयार झालेल्या लाभार्थींच्या याद्या १५ आॅगस्ट रोजीच्या ग्रामसभेत ठेवून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी सहाही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना दिल ...
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सन २०१७-१८ अंतर्गत अर्जुनी-मोरगाव तालुकास्तरावर सिरेगावबांध ग्रामपंचायतने प्रथम क्रमांक पटकाविला. दाभना या ग्रामपंचायतने द्वितीय तर मांडोखाल ग्रामपंचायत तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. विजेत्या तिन्ही ग्रामपंचायत ...
दरी गावातील काही समाजकंटकांकडून सर्रास देशी दारूचे दुकान रस्त्यावर मांडून विक्र ी केली जात असल्याने गावातील अल्पवयीन मुले दारूच्या आहारी जात आहेत तर शेजारील गावात दारूबंदी असल्याने तेथील दारू पिणारे रस्त्यावर गर्दी करतात व त्यामुळे या मद्यपींचा त्रास ...