राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे १९ फेब्रुवारीला साजरी होणारी शिवजयंती यावर्षी गावातील सर्व नागरीकांच्या सहमताने एकच शिवजयंती साजरी करण्यात यावी असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील आवळखेड या आदिवासी गावातील ग्रामस्थ पाणीटंचाईपासून कायमची मुक्ती मिळण्यासाठी सरसावले आहेत. सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन श्रमदान करून सार्वजनिक विहिरीत पाणी पोहोचविण्यासाठी सक्रिय झाले आहेत. ...
महसूल विभागाच्या बदल्याआड जोरदार देव-घेव सुरू झाल्याची चर्चा राज्यभर शासकीय अधिकाºयांमध्ये चर्चिली जात असताना त्यात आता ग्राम विकासच्या अधिका-यांची भर पडणार आहे. ते टाळण्यासाठी राज्य विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने अगोदर शासनाला पत्र देऊन मुख्य ...
मालेगाव (वाशिम) : अधिकाराचा गैरवापर करून ५ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मालेगाव तालुक्यातील मारसूळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिलीप शामराव वाहोकार यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. ...
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत अडीचहजार रूपयांपेक्षा जास्त थकीत असलेल्या नळधारकाचे नळ कनेक्शन खंडीत करण्याच्या निर्णय घेण्यात आला. सरपंच सीमा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या मासिक बैठकीत सर् ...
कारंजा लाड (वाशिम): तालुक्यातील आदर्श गाव धोत्रा जहॉंगीर ग्रामपंचायतला आयएसओ नामांकन प्राप्त झाले आहे. आयएसओ मानांकन प्राप्त करणारी ही तालुक्यातील प्रथम ग्रामपंचायत ठरली आहे. ...
सिन्नर तालुक्यातील घोरवड येथे गेल्या महिन्याभरापासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. घोरवडसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा थकबाकीमुळे खंडीत करण्यात आला असून गावातील सार्वजनिक विहिरीने तळ गाठल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली ...