राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना हाती घेण्यात आले आहेत. ...
कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत असल्याने शासन आणि प्रशासनातर्फे उपाय योजना केल्या जात आहे. देशात सर्वत्र संचारबंदी लागू करुन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. तर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सुध्दा यासाठी आता पुढाकार घेतला आहे. आत ...
कळमुस्ते गाव अद्यापही विकासापासून कोसो दूर आहे. या गावाला जोडणारे रस्ते पाणी योजना, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी सुविधांची वानवा आहे. परिसरात पर्यटनाला तसेच वनसंवर्धनाला चांगला वाव असतानाही प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. ...
कोणीही लहान मोठी मंडळी घराबाहेर जाऊ नका व बाहेर गावावरून कुणालाही येऊ देऊ नका २१ दिवस लॉकडाउन आहे. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, वेळोवेळी साबनानी हात स्वछ धुवा, कुणाच्या प्रकृतीमध्ये बिघााड आल्यास तुरंत कळवा, असा सामाजिक संदेश हातात माईक व सायकलवर साउ ...
तालुक्यातील एक हजार लोकवस्ती असलेल्या चिचगाव या गावाने चारही बाजूने ये-जा होणाऱ्या रस्त्यावर लाकडे आणि काटेरी फाद्यांनी रस्ता अडवित परिसरातील व लगतच्या गावांना गावबंदी केली आहे. सध्या सर्वत्र जिकडे तिकडे कोरोना आजाराची भीती आहेच. या आजाराचा संसर्ग हो ...