Paripurna Mediclaim Ayush Bima : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सुरक्षा सोपी झाली आहे. अर्थ मंत्रालयाने परिपूर्णा मेडिक्लेम आयुष विमा नावाची एक नवीन आरोग्य विमा योजना सुरू केली आहे. ...
राज्याच्या 'या' जिल्ह्याची खरीप हंगामाची १ हजार ७८८ गावांची अंतिम पैसेवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. ज्यात संपूर्ण जिल्ह्याची पैसेवारी ०.५४ पैसे आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ८३६ गावे असून केवळ १ हजार ८३३ गावांत खरीप पिके घेतली जातात. ...
अनुदानाबाबतचा जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी चक्क मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकाराची कृषी विभागाने बुधवारी गंभीर दखल घेतली असून तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव वर ...
New Labour Codes Impact on IT Sector : नोव्हेंबर २०२५ मध्ये सरकारने लागू केलेल्या नवीन कामगार संहितेमुळे आयटी कंपन्यांसमोर मोठे आर्थिक आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे देशातील तीन प्रमुख आयटी कंपन्यांवर ४,००० कोटी रुपयांचा आर्थिक दबाव आला आहे. ...
PM SVANidhi Scheme 2026 : या योजनेत सरकार अर्जदाराला कोणत्याही हमीशिवाय ९० हजार रुपयांचे कर्ज देते. शिवाय वेळेत फेडल्यास व्याजदरातही सवलत दिली जाते. ...