वाढत्या महागाईच्या काळात मुलींच्या उच्च शिक्षणापासून करिअरपर्यंतचा खर्च झपाट्याने वाढत आहे. आता स्मार्ट गुंतवणूक केली तर भविष्यात चांगला मोबदला मिळतो. ...
केळी पीक विमा योजने अंतर्गत यंदा विक्रमी १ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. मात्र, या विक्रमी नोंदणीत काही प्रमाणात बोगस विमा काढला असल्याची शक्यता कृषी विभाग आणि विमा कंपनीने वर्तवली आहे. ...
राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पवनार (वर्धा) ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग) शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला आता वेग आला आहे. या मार्गाच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ...
SC order on Central employees investigation: राजस्थानमधील एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निकाल दिला. केंद्र सरकारच्या एका कर्मचाऱ्यावर लाचलुचपत किंवा भ्रष्टाचाराचे आरोप होते. ...
ration card update पुरवठा विभागाने शिधापत्रिकांचे शुद्धीकरण करण्यासाठी मृत, दुबार, संशयास्पद लाभार्थ्यांना वगळसाठीचे काम मिशन सुधार अभियान हाती घेण्यात आले आहे. ...