संचारबंदीने लोकांच्या हाताला काम नाही, अशा परिस्थितीत प्रत्येकच कुटुंब मोठ्या अडचणीत जीवन जगत आहेत. त्यांना पोट भरण्यासाठी शासनाच्या राशन दुकानाचा मोठा आधार आहे. परंतु काही राशन दुकानदार अशा परिस्थितीत नफाखोरी करण्यास मागे पुढे पाहत नाही. एकीकडे काही ...
‘लॉकडाउन’मुळे सर्वत्र काम बंद झाले असून गरीब मजूर वर्गाला याचा मोठा फटका बसला आहे. अशात कोणीही उपाशी राहु नये म्हणून गरजुंना एप्रिल, मे व जून या ३ महिन्यात प्रत्येकी ५ किलो तांदूळ मोफत देण्यात यावे असे शासनाचे स्पष्ट आदेश आहे. तसेच दर महिन्याला मिळणा ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. ‘लॉकडाऊन’चा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग कृषी विभागाच्या योजनांपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना घरुनच नोंदणी करता यावी ...
तालुक्यातील ५५ हजारापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांच्या लाभार्थ्यांची संख्या ३८५ आहे. यातील ७८ हजार ४५० व्यक्तींना प्रतीव्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ वितरीत करण्यात येत आहे. केशरी शिधापत्रिका असलेले दोन हजार ७८६ कुटुंबिय तालुक्यात आहेत. ...
शेतकरी वर्ग कृषी विभागाच्या योजनांपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना घरूनच अर्ज करता यावा, यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे व गडचिरोलीच्या उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांच्या मार्गदर्शनात धानोराचे तालुका कृष ...
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. रोजगार नसल्यामुळे गोरगरिबांना दोन वेळचे भोजन मिळणे कठीण झाले आहे. अशा काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जनधन खाते उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यावर पुढील तीन महिने प्रती महिना ५०० रुपये जमा ...