शहरातील कचरा कोंडीस सरकार जबाबदार असून मुख्यमंत्र्यांच्या मनपा बरखास्तीच्या इशाऱ्याचा निषेध करत शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन ट्रक कचरा टाकला. ...
कचऱ्यामुळे शहर बकाल होत आहे, आम्ही नाशिकमध्ये पाच वर्षात कचऱ्याचा प्रश्न सोडवला आहे,यांना २५ वर्षात हे जमल नाही. एकदा तिथे जाऊन काम बघा असा टोला लगावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सेना-भाजपच्या कारभारावर नाव न घेता टीका केली. ...
शहरातील कचरा प्रकरणाने राक्षसीरूप धारण केले आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या नागपूर येथील बैठकीवर बहिष्कार टाकून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत समांतर जलवाहिनी योजनेचे काय करायचे, याबाबत शिवसेनेने बुधवारी मातोश्री ...
पर्यटन आणि उद्योगनगरी असलेल्या औरंगाबाद शहरात पाच महिन्यांपासून होत असलेल्या कचराकोंडीचा उद्योगनगरीच्या ‘ब्रँड व्हॅल्यूला फटका बसला आहे. येथील उद्योजकांमध्ये याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. ...
शहरात हजारो टन कच-याचे ढीग साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा सगळा कचरा उचलून टाकण्यासाठी जागा मिळत नसल्यामुळे पालिकेची १५६ दिवसांपासून दमछाक सुरू आहे ...